चांगल्या समाजासाठी.. माझे मत माझा विचार...

प्रथमतः आपले या ब्लॉगवर मनापासून सहर्ष स्वागत आहे.. आपल्याला मिळालेले दररोजचे सुंदर जीवन जगत असताना चांगल्या समाजासाठी माझ्या मनातून उमटलेले हुंकार या ब्लॉग सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहचवण्यास मला नक्कीच आनंद वाटतो आहे. इतिहासातील आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा स्वाभिमान आणि वर्तमानातील विविध क्षेत्रातील काही घटनांवर निर्भीड आणि निपक्षपातीपणे व्यक्त केलेले माझे मत तुमच्यापर्यंत या ब्लॉगच्या माध्यमातून पोहचवण्याचा माझा छोटासा प्रयत्न...

सोमवार, १ ऑक्टोबर, २०१८

*तळागाळातील जनमाणसाला मान सन्मान आणि स्वाभिमान मिळवून देणारा स्वाभिमानी आवाज म्हणजे मा. गोपीचंद पडळकर साहेब*

›
महाराष्ट्राच्या  राजकारणात स्वतःच एक वेगळं वलंय निर्माण केलेले, गेल्या दहा वर्षात सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील  प्रस्थापित घराण्याच्या...
गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१८

महाराष्ट्रात आरक्षणाचा अखेरचा लढा गाजतोय..... बरसतोय..... आता सर्वांचे लक्ष फक्त आणि फक्त औरंगाबादच्या आमखास मैदानाकडे.........

›
गेल्या दोन महिन्यापासून अखंड महाराष्ट्रात चालू असलेला धनगर समाजाच्या आरक्षणाचा अखेरचा लढा संपूर्ण राज्यभर गाजत आहे. या अखेरच्या...
गुरुवार, ९ ऑगस्ट, २०१८

देशातील आदर्श नेता कसा असावा याचे उत्तम उदाहरण ज्यांनी जगण्यातून दाखवून दिले ते आदरणीय असे व्यक्तिमत्व आ. गणपतराव देशमुख (आबासाहेब)

›
राजकारण म्हणजे भ्रष्टाचार , ' पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा '  कमावण्याचा उद्योग ,  अनेक नेत्यांची पोकळ आश्वासने अशी स...
मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१८

अखेरचा लढा योग्य दिशेने पुढे वाटचाल करतोय ... गरज आहे ती आपल्या सहकार्याची....

›
दै. जनशक्ती या वर्तमानपत्रात वसंत घुले नामक पत्रकाराने दिलेली एक बातमी कालपासून सोशल मिडीयावर फिरताना दिसते आहे. या बातमीमध्ये राज्याभ...
सोमवार, १४ मे, २०१८

स्वराज्य रक्षक संभाजी....

›
एक दोन नव्हे तर एकाच वेळी पाच आघांड्यावर निकराची झुंज देऊन लढणारे धुरंधर.! औरंगजेबाच्या पाच लाख फौजेशी सलग आठ वर्षे कडवी झुंज देणारा मराठ...
बुधवार, ११ एप्रिल, २०१८

क्रांतीसूर्य महात्मा फुले

›
वर्षानुवर्षे अज्ञान आणि गुलामीच्या अंधःकारात खितपत पडलेल्या समाजाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी ११ एप्रिल १८२७ रोजी एका  # क्रांतीसूर्याच...
बुधवार, २४ जानेवारी, २०१८

मतदार जनजागृती ही काळाची गरज (आज राष्ट्रीय मतदार दिन २५ जानेवारी त्यानिमित्त)

›
भारताची लोकसंख्या जगातील अन्य देशांच्या तुलनेत भरमसाठ पद्धतीने वाढत आहे. एकीकडे देशाची लोकसंख्या भरमसाठ पद्धतीने वाढत असताना दुसऱ्या बाज...
८ टिप्पण्या:
›
मुख्यपृष्ठ
वेब आवृत्ती पहा

माझ्याबद्दल

यमगर
माझे पूर्ण प्रोफाइल पहा.
Blogger द्वारे प्रायोजित.