प्रथमतः आपले या ब्लॉगवर मनापासून सहर्ष स्वागत आहे.. आपल्याला मिळालेले दररोजचे सुंदर जीवन जगत असताना चांगल्या समाजासाठी माझ्या मनातून उमटलेले हुंकार या ब्लॉग सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहचवण्यास मला नक्कीच आनंद वाटतो आहे. इतिहासातील आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा स्वाभिमान आणि वर्तमानातील विविध क्षेत्रातील काही घटनांवर निर्भीड आणि निपक्षपातीपणे व्यक्त केलेले माझे मत तुमच्यापर्यंत या ब्लॉगच्या माध्यमातून पोहचवण्याचा माझा छोटासा प्रयत्न...
विवेक विचार

मंगळवार, ७ जून, २०१६
मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर रविवारी पहाटे झालेल्या ताज्या अपघातात १८ जणांचे प्राण गेले. आतापर्यंतच्या अनेक अपघातांप्रमाणे हा अपघातही भरधाव आणि काळजाला धडकी भरवणारा असाच होता. आजकाल इतके चांगले रस्ते तयार झाले असूनही मानवी चुकामुळे अपघातांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याच अपघाताताबद्दल व्यवस्थेवर तसेच वाहतुकीचे नियम न पाळणार्या नागरिकांच्यावर आजच्या लोकसत्ताच्या अग्रलेखात सणसणीत प्रहार केले आहेत वेळ मिळाल्यास आपण हा अग्रलेख आवर्जुन वाचावा असाच आहे.(खरेतर लोकसत्ताचे सर्वच अग्रलेख योग्य जागेवर मार्मिक बोट ठेऊन केलेले सणसणीत आणि झणझणीत प्रहर असतात. मला तर खूप आवडतात.) आजच्या अग्रलेखातील शेवटचा परिच्छेद आपल्या वाचनासाठी मी मुद्दामहुन देत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा